ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

मोठी बातमी, राज्याच्या पोलीस दलात 50 हजार पदांची भरती होणार; लवकर घ्या लाभ..

The big news is that 50,000 posts will be filled in the state police force; Take advantage early ..

राज्यात (state) पोलिसांच्या (police) 50 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केली. आर आर पाटील यांच्या काळातल्या घोषणे पैकी उर्वरीत पदे भरली जाणार आहे.

वाचा –

राज्याचे पोलीस दल (State Police Force) बळकट करण्यासाठी 50 हजार पदांची भरती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री (home minister) दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत घोषणा केली. राज्याच्या पोलीस दलात (State Police Force) मनुष्यबळाची कमतरता असल्याचे त्यांनी मान्य केले.

वाचा –

आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button