हवामान

Weather Update : अतिवृष्टीचा धोका टाळला, पुढील पाच दिवसात या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता…

Weather Update: Heavy rain averted, rain likely in next five days जिल्ह्यात

कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहरे. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं ( Indian Meteorological Department) पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर (Meteorologist K. S. Hosalikar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

हेही वाचा : केंद्र सरकारचा निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार युनिक किसान आयडी नंबर! या आयडी नंबरचा शेतकऱ्यांना काय उपयोग होणार?

[metaslider id=4085 cssclass=””]

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , ठाणे आणि मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर, उस्मानाबाद मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

हेही वाचा : सावधान! शेतकऱ्यांच्या नावाने खत अनुदान व्यापारीच लुटतायत का? वाचा सविस्तर बातमी…

अधिक माहिती करता खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा :

हेही वाचा :

1)Fraud Alert: सावधान! चक्क राज्य सरकारच्या नावे काढली खोटी वेबसाईट वेळीच सावधान व्हा, वाचा सविस्तर बातमी…

2)जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button