lang="en-US"> उजनी धरणातील पाणीटंचाई: सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव शहरांसाठी गंभीर परिस्थिती!

उजनी धरणातील पाणीटंचाई: सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव शहरांसाठी गंभीर परिस्थिती!

सोलापूर: वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा मायनस ४४ टक्क्यांपर्यंत खचल्याने सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव या चार प्रमुख शहरांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने., १० मे पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनांवर परिणाम:

उजनी धरणाची सध्याची स्थिती:

पुढील वाटचाल:

Exit mobile version