
अनेक शेतकरी शेतीला उद्योग जोडधंदा (Side business) म्हणून पशुपालन व कुक्कुट पालन करत असतात यामुळे त्यांच्या आर्थिक सुबत्तेचा (.Of financial well-being) वाढ होण्यास मदत होते, अनेक जण त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध छोट्याशा जागेमध्ये कोंबड्या पाळत असतात, यामध्ये गिरीराज, वनराज,सुवर्णधारा, कॅरी या प्रकारच्या जाती आपणास पाहायला मिळतात.
या जातीमध्ये ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण प्रिया या नावाची जात फार प्रसिद्ध आहे, ही जात प्रामुख्याने अंडी उत्पादन करता वरदान ठरत आहे. कोंबडी मधील ग्रामप्रिया (Grampriya) या जाती बद्दल आपण माहिती घेणार आहोत,
हेही वाचा: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..
या जातीची कोंबडी मध्यम वजनाच्या असून लांबसडक व मजबूत पाय असतात, अंड्याच्या उत्पादनासाठी ही जात फार फायदेशीर ठरते. या कोंबडीचे अंड्यांचा(Of eggs) रंग हा गुलाबी व तपकिरी असतो, लहानपणी या कोंबडी ची भरपूर काळजी घ्यावी लागते, लहानपणी वातावरण थंड असल्यास बल्ब लावून निर्माण करावी लागते.
हेही वाचा: काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…
कोंबडीला लागणारे खाद्य (Food)
सुरुवातीला दोन दिवस मका भरून द्यावी लागते त्याच बरोबर या जातीच्या कोंबडीला ज्वारी, बाजरी, तांदळाचा चुरा, सूर्यफूल शेंगदाण्याची पेंड. इत्यादी प्रकारचे खाद्य आपण देऊ शकतो. तसेच कोंबड्यांच्या आहारामध्ये ,खनिज, फॉस्फरस, जीवनसत्त्वे (Vitamins) आले पाहिजे याचीही दक्षता घ्यावी. कोंबड्यांसाठी शुद्ध पाण्याचे व्यवस्थापन करावे, एक महिन्यानंतर पक्षांना लसूणघास(.Garlic grass) शेवग्याचा पत्ता, पालक (Spinach) थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.
हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..
ग्रामप्रिया कोंबडी चे वैशिष्ट्ये:(Features)
वजन सहा आठवड्यात 400 ते 500 ग्रॅम होते.
तसेच ते वाढत जाऊन सहा ते सात महिन्यात 1600 ते 1800 ग्राम होते.
या कोंबडीचे पहिली अंडे देण्याचा कालवधी हे 160 ते 165 दिवस असते.
दीड वर्षाला अंडी उत्पादन 200 ते 230 असते.
एका अंड्याचे सरासरी वजन हे 52 ते 58 ग्रॅम असते.
हेही वाचा : खुशखबर! मान्सून धडकणार “या” तारखेला..
ग्रामप्रिया कोंबडी चे आरोग्य व्यवस्थापन (Health management) कसे कराल?
या कोंबडी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात असते तरीदेखील मर व इतर प्रकारच्या रोगांपासून सुरक्षा व्हावी म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे.
३दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार एक थेंब डोळ्यात द्यावी.दिवसानंतर देवी नावाची फाऊल पॉक्स 0.20 एम एल मासात किंवा कातडी द्यावी. लसीकरण करताना शक्यतो सकाळी नऊच्या आधी करावे व संध्याकाळी सहानंतर करावे.
हेही वाचा:
२)मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?