Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतीतील (Agriculture) पिकांचे नुकसान झाले आहे. याच झालेल्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Financial) आर्थिक दिलासा देण्यासाठी पिक विमा (Crop Insurance) कंपनीकडून 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पीक विम्याची आगाऊ 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर; तीन दिवसांत होणार खात्यावर जमा
शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Type of Agriculture) 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यासाठी 310 कोटी रुपये विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांच्या (Farming) खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) पिकाला चांगला फटका बसला आहे.
वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
कोणत्या पिकांसाठी मिळाली रक्कम?
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (Vertical Farming) सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यात सोयाबीन, कापूस, तूर आणि खरीप ज्वारी या पिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी या पिकांकरिता प्रतिकूल परिस्थितीत 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या अधिसूचना लागू केल्या होत्या. जी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- 13व्या हप्त्यापूर्वी मोदींच शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात येणार पूर्ण 15 लाख रुपये, त्वरीत ‘असा’ करा अर्ज
- बिग ब्रेकिंग! कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मान्यता; निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर
Web Title: Good news for farmers! As much as 310 crores crop insurance deposited in the account of farmers